“काही दु:ख सांगता येत नाहीत”, निवेदिता सराफ यांची हृदयाला स्पर्श करणारी कविता, म्हणाल्या, “बाकी तसं आयुष्य आता ठीक चाललंय…”
कविता... अनेकांच्या अगदी काळजातला विषय. प्रत्येकाच्या मनात अनेक विचार सुरुच असतात. जो ते विचार कवितेत व्यक्त करतो तो कवी होतो. ...