“अपयश नेहमी अनाथ आणि…”, ‘चला हवा येऊ द्या’ला १० वर्ष पूर्ण होताच सागर करांडेने वाचून दाखवलं भावुक पत्र, म्हणाला, “आमचे पाय जमिनीवरच…”
झी मराठी वाहिनीवरील लोकप्रिय शो म्हणजे ‘चला हवा येऊ द्या’. या प्रसिद्ध शोने गेली दहा वर्षे प्रेक्षकांचे भरभरून मनोरंजन केले ...