“राजकारण्यांनी पैसे खाल्ले अन्…” सध्याच्या राजकारणावर अवधूत गुप्ते स्पष्टच बोलला, म्हणाला, “ही सामान्य माणसांची चूक…”
महाराष्ट्रात सध्या निवडणुकांचे बिगुल वाजले असून सर्वत्र राजकीय सभांचं भाषणांचं वातावरण आहे. सत्ताधाऱ्यांकडून विरोधकांवर व विरोधकांकडून सत्ताधाऱ्यांवर अनेक आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी ...