“सात महिने हाती काम नाही, जेवणासाठीही पैसे नव्हते तेव्हा…”, जितेंद्र जोशीने सांगितला ‘तो’ प्रसंग, म्हणाला, “आईने मला…”
प्रत्येकाच्या आयुष्यात असे काही क्षण येतात जे आपलं आयुष्य बदलायला कारणीभूत ठरतात. त्या क्षणांमुळे आपलं आयुष्य एकतर बदलतं नाहीतर बिघडतं. ...