“जुन्या साहेबांबरोबर राहून तुतारीतून आवाज काढू का?”, राजकीय परिस्थितीवरील संकर्षण कऱ्हाडेच्या कवितेने वेधलं लक्ष, म्हणाला, “मत वाया गेलं…”
आजवर अभिनेता संकर्षण कऱ्हाडेने आजवर त्याच्या अभिनयशैलीने प्रेक्षकांच्या मनात घर केलं. संकर्षणने मराठी नाटक, मालिका व चित्रपट अशा तिन्ही माध्यमांत ...