“कमी लेखलं, कामंही मिळेना अन्…”, ‘खिचडी’मधील राजीव मेहता यांच्यावर अशी वेळ का आली?, म्हणाले, “माझ्याकडे दुर्लक्ष…”
‘खिचडी’या चित्रपटाने सर्वांनाच खळखळवून हसवले आहे. या चित्रपटातील प्रफुल्ल,हंसा,हिमांशु,बाबूजी,जयश्री या सर्वांनीच प्रेक्षकांच्या मनात एक वेगळी जागा निर्माण केली आहे. हंसाची ...