राजकारणावर कविता केल्यानंतर राज ठाकरेंनी संकर्षण कऱ्हाडेला घरी बोलावलं अन्…; म्हणाला, “भीतीपोटी अडीच तास शिवाजी पार्कात फिरलो आणि… “
महाराष्ट्राच्या राजकारणावर आधारित एका अभिनेत्याच्या कवितेला प्रेक्षक भरभरुन प्रतिसाद देताना दिसत आहेत. अभिनेता, कवी संकर्षण कऱ्हाडेच्या राजकीय वातावरणावर आधारित संकर्षणने ...