“लोकांना अजून किती लुटणार?”, मुंबई-पुणे हायवेवर दुप्पट टोल घेतल्याप्रकरणी सौमित्र यांचा संताप, म्हणाले, “लोक काहीच बोलत नाहीत म्हणून…”
सिनेसृष्टी काम करत असणारी बरीच मंडळी आहेत जी कामानिमित्त मुंबई पुणे दौरा करताना दिसतात. दरम्यान बऱ्याच कलाकारांना प्रवासादरम्यान आलेले चांगले ...