सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्यांनी मुंबई-पुणे हायवेवर गमावला होता जीव, जीवघेण्या अपघाताच्या वेळी तेव्हा काय घडलं होतं?, अजूनही विसरणं कठीण
‘या गोजिरवाण्या घरात’, ‘असंभव’, ‘अवघाची संसार’, ‘शुभंकरोती’ ‘मला सासू हवी’ अशा गाजलेल्या मालिकांमधून व ‘वास्तव’ या हिंदी तसेच ‘कुंकू लावते ...