“सनातनी लोकांसाठी…”, अभ्यासक्रमामध्ये ‘रामायण’चा समावेश करण्याचा अरुण गोविल यांचा सरकारला सल्ला, म्हणाले, “मानव जातीने…”
८० च्या दशकात छोट्या पडद्यावरील रामानंद सागर यांची ‘रामायण’ ही मालिका खूपच लोकप्रिय झाली होती. आजही या मालिकेचा चाहतावर्ग मोठ्या ...